महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
जे शेतकरी मयत आहेत आणि वारसांची नोंद सातबाराला झालेली नाही त्यांच्या वारसांची नोंद घेवुन सातबारा जीवंत करणेत आलेल्या लाभार्थ्यांची यादी अपलोड करणेत आलेली आहे. या तालुक्यामध्ये एकुण 996 मयत खातेदारांचे वारस नोंद करणेत आले आहेत.
जिवंत 7/12 टप्पा 1 अंतर्गत शेतकरी कागल तालुक्यातील 937 मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद 7/12 सदरी घेवून सर्व सातबारा जिवंत केला.